रणरागिणीचा रौप्य महोत्सव
रणरागिणीचा रौप्य महोत्सव Mumbai: प्रेक्षकांकडून पाठीवर कौतुकाची थाप मिळणे, हे कोणत्याही कलाकृतीसाठी, कलाकारांसाठी खूप महत्त्वाची बाब असते. त्यातही रौप्यमहोत्सवी प्रयोग हे कलाकृती सादर करणाऱ्या टीमसाठी मनोबल उंचावणारं असतं. स्वराज्याची वीरांगना, मराठ्यांची किंबहुना भारताची सर्वश्रेष्ठ ‘सम्राज्ञी’ असे ज्यांचे वर्णन केले गेले आहे, अशा महाराणी ताराराणींची गाथा सांगणारं रणरागिणी ताराराणी हे नाटक रंगभूमीवर आलं. युवराज पाटील लिखित […]
